top of page


आता राजकीय फटाके
30 October 2025 -- सुनील शिंदे, जेष्ठ पत्रकार दिवाळीचा सण सरला. कोट्यवधी रुपयांचे फटाके लोकांनी फोडले आणि दिवाळीचा आनंद लुटला. फटाके फोडल्यामुळे जवळपास ४ हजार मेट्रिक टन कचरा पालिकेच्या सफाई खात्यातील कर्मचाऱ्यांनी उचलला. मात्र या फटाकेबाजीमुळे मुंबईची हवा बिघडली आहे. मुंबईत वायू प्रदूषणाची पातळी चांगलीच वाढली होती. धनत्रयोदशी, नरक चतुर्थी या दोन दिवशी रात्री १० वाजेपर्यंत फटाके वाजविण्याची परवानगी असताना लोकांनी रात्रभर फटाके वाजवले. त्यामुळे हवेचा निर्देशांक ‘वाईट’ श्रेणीत

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 304 min read
bottom of page






