top of page


कंत्राटी कामगारांशी भेदभाव
21 October 2025 लेख ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. सारे राजकीय पक्ष या निवडणुकीच्या घेऱ्यात अडकले आहेत. न्यायालयाने ३१ जानेवारी २०२६ पर्यंत निवडणुकांच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे साडेचार वर्षांनंतर होणाऱ्या या निवडणुका लढवण्यासाठी राजकीय पक्षांकडून रणनीती आखली जात आहे. युती किंवा आघाडी करायची की नाही? आणखी कुणाला त्या आघाडीत सामील करून घ्यायचे? त्याचे परिणाम काय असतील? कोणत्या

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
Oct 214 min read
bottom of page






