top of page


पालिका निवडणुकीची प्रतिक्षा संपतेय
13 October 2025 लेख, ज्येष्ठ पत्रकार सुनील शिंदे गेल्या चार-पाच वर्षांपासून कोविड महामारी, ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणाचा प्रश्न, सत्ताधारी तीन पक्षांकडून अनुकूल वातावरणाच्या प्रतिक्षा, तसेच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांचा मुंबईत दिलेला धडक दौरा — या सर्व कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबत गेल्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२५ रोजी निवडणुका घेण्याचे आदेश देत डिसेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिल्यानंतरही आयोगाने मु

MimTimes मिम टाइम्स م ٹائمز
2 hours ago3 min read
bottom of page